Informative Blogs Marathi
Be happy in Hampi
‘होस्पेट‘ हे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं, ऐतिहासिक महत्व लाभलेलं, आणि युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत असणाऱ्या हम्पीचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या एका छान ,स्वच्छ आणि टुमदार शहरात,
These blogs are in Marathi and are informative in nature.
‘होस्पेट‘ हे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं, ऐतिहासिक महत्व लाभलेलं, आणि युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत असणाऱ्या हम्पीचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या एका छान ,स्वच्छ आणि टुमदार शहरात,
युद्ध, राजकारण, जादूटोणा, घराणी, सैतान, ड्रॅगन वगैरेंवर आधारित अमेरिकन मालिका गेम ऑफ थ्रोन्स मध्ये एक घराणे असते, लॅनिस्टर घराणे. हे त्या साम्राज्यातील सर्वात श्रीमंत व बलाढ्य घराणे असते. टायविन लॅनिस्टर या अतिशय धूर्त, क्रूर व तितक्याच चाणाक्ष असलेल्या व्यक्तीने सिंहासनावर न बसता सिंहासनाच्या दोऱ्या स्वतःच्या हातात ठेवलेल्या असतात. या टायविनचा Read more…
वर्ष 2018. एक जण येतो, त्याला आपण D म्हणुया. अनेक वर्ष केवळ मालिकांपुरता मर्यादित राहिलेला इतिहासाचा विषय मोठ्या पडद्यावर मार्वेल च्या धाटणीवर हा D युनिव्हर्स बनवून मांडायला लागतो. सुरुवातीच्या दोन चित्रपटांमधून यश म्हणावं तितकं आलं नसलं आणि बजेटही जेमतेमच असलं तरीही मांडणी, अभिनय, दिग्दर्शन उत्तमरीत्या सादर करून आणि विशेषतः इतिहासाचा Read more…
प्रकटीकरण देशात इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास तेजीने सुरू आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो सगळं अगदी दणक्यात वाढतंय. विचार केला नव्हता, मात्र रेल्वेने मनावर घेतलं विद्युतीकरणाला आणि गेल्या तीन चार वर्षांतच साधारण साठ टक्के असणारं रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण आता शंभर टक्क्यांच्या जवळपास पोचलंय. देशातील चौथा व महाराष्ट्रातील पहिला रेल्वेच्या डब्यांचा कारखाना जवळजवळ बनून तयार Read more…
रायरेश्वर,हे नाव तुम्ही शेवटचं कुठे ऐकलं होतं,काही आठवतं का? चौथीचा इतिहास? होय, हेच ते रायरेश्वर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या साक्षीने. हे मंदिर प्रत्यक्ष पाहण्याची, अगदी डोंगर चढून, निसर्गाची मज्जा लुटत गिर्यारोहणाची संधी मला नुकतीच मिळाली ती ‘अनादि – एक विचार’ या पुण्यातील संस्थेमुळे. चला तर Read more…
दर्श वेळ अमावस्या म्हणजेच ज्याचा अपभ्रंश होतो येळामुशा किंवा येळवस.मूळचा कर्नाटकी असणारा, मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा हा सण महाराष्ट्रात मुख्यत्वे बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात साजरा केला जातो. याव्यतिरिक्त काही प्रमाणात सोलापूर व नांदेड जिल्ह्यात देखील हा सण साजरा होतो. यामध्ये लातूरची वेळ अमावस्या खास आहे. Read more…
“जग भारताचे खूप मोठे देणे लागतो… भारताने आपल्याला शून्याचा शोध लावून गणित शिकवलं, त्याशिवाय जगात कोणताच वैज्ञानिक शोध लागणं शक्य नव्हतं…” — अलबर्ट आईन्स्टाईन, महान शास्त्रज्ञ सर्वांना सादर नमस्कार आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….🇮🇳 ७२ वर्षे झाली स्वतंत्र होऊन आणि आपलं लोकशाहीचं प्रजासत्ताक स्थापन होऊन 69 वर्षे…. काय केलं आपण Read more…